ताज्या घडामोडी

कांद्यावर केंद्र सरकारने घातली निर्यात बंदी

ज्ञानेश्वर पोटे

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगांव, विंचूर, चांदवड, उमराणी आणि इतर ठिकाणी कांद्याला आज सरासरी अवघा १३००/- ते १५००/- भाव मिळाला, त्यामुळे शेतकर्यांनी लिलाव बंद पाडले. कालपर्यंत ४०००/-ते३५००/-कांद्याला दर मिळत होता.पण, केंद्र सरकारने रात्रीतून अचानक ३१ मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदीचा GR काढला, त्यामुळे सर्व संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन/निदर्शने करण्यात आली. ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला चांदवड येथे पोलिसांकडून शेतकर्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.