
केंद्र सरकारने निर्यात बंदीचा जीआर काढल्यामुळे कांद्याला सरासरी तेराशे ते पंधराशे रुपयाचा भाव कांदा व्यापाऱ्यांनी पुकारल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून विंचूर- लासलगाव चौफुलीवर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत रास्ता रोको केला. एपीआय वाघ साहेब यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून वाहतुकीची चोख व्यवस्था केली.