ताज्या घडामोडी

वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बाग जमीनदोस्त

अजिज खान पठाण

दोन तीन दिवसापासून वातावरणात बदल होत आहे काही ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढली आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर तर काही ठिकाणी गारपीट मुळे शेतकरी हवालदिल झाले आहे .
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चींचखेड
या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी सात ते साळेसात च्या दरम्यान अचानक आलेले वादळी वाऱ्याने शेतकरी मधुकर फुगट यांचे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाल्याने 8 ते 10 लाखाचे नुकसान झाले आहे . या मुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे दोन तीन दिवसा मध्ये बाग पाहण्यासाठी व्यापारी येणार होता.30 ते 35 रुपये भाव ची अपेक्षा होती.
निसर्गाचे लहरीपणामुळे बळीराजा संकटात सापडला आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.